बऱ्याच लोकांना हातात आणि पायात घाम येतो. बरेच लोक या कडे दुर्लक्ष करतात. काहींना असे वाटते की हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षणे तर नाही. घाम येणं ही एक सामान्य क्रिया आहे. हे शरीरातील तापमानाला सामान…
आयुर्वेद ही औषधाची एक प्राचीन आणि नैसर्गिक पद्धत आहे. आयुर्वेद आरोग्याच्या सर्व गंभीर आजारांच्या उपचारासाठी बर्याच वर्षांपासून वापरला जात आहे. आयुर्वेदात असे काही नियम आहेत ज्यांचा सराव आपल्या आरो…
Benefits Of Pudina In Summer- उन्हाळ्यात बरीच फळे आणि खाद्यपदार्थ असतात जे पूर्णपणे नैसर्गिक असतात आणि उष्णतेवर नियंत्रण ठेवतात. पण आज ज्या गोष्टींबद्दल बोलणार आहे त्याला उन्हाळ्याच्या 'संजी…
टोमॅटो जग भरात सर्वाधिक वापरलं जाणारं फळं किंवा भाज्यापैकी एक आहे. भारतीय खाद्य पदार्थ तयार करताना टोमॅटो वापरला जातो. टोमॅटोविना चटणी, सलाद, सूप, सॉस याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. यात अन…
जर आपल्याला वजन वाढणे टाळायचे असेल आणि कर्करोगाचा धोका कमी करायचा असेल तर, जेवल्यानंतर 10 ते 30 मिनिट चालणे आवश्यक आहे. जेवणानंतर, चालणे नेहमीच शरीरासाठी फायदेशीर असे म्हटले जाते.संशोधनात आढळून आले…
अंडी हा पोषक असा आहार. एका अंड्यात प्रथिने, बी 12 जीवनसत्त्व, कॅल्शियम तसेच अँटिऑक्सिडंट्स असतात. अंडे कितीही पोषक असले तरी त्याच्या बलकात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते. त्यातच अंड्यांच्या अतिरे…
आपल्या देशात कोणत्याही कामापूर्वी गोड दही खाणे शुभ मानले जाते. दही अनेक प्रकारे सेवन केले जाते. दही पराठे, रायता आणि ताक देखील आपण खाऊ शकतात. दहीमध्ये बरेच पोषक असतात, जे आपल्याला निरोगी ठेवतात…
श्रीखंड दह्याने तयार केलं जातं. यात आढळणारे घटक शरीरासाठी फायदेशीर ठरतात. हे प्रो-बायोटिक फूड कॅल्शियमने परिपूर्ण असतं. कॅल्शियमची उपस्थिति दात आणि हाडांना मजबूती देण्याचं काम करते. कॅल्शियमसह श्रीखं…